कर्नाटक निकालाबाबत कोण काय म्हणाले थोडक्यात...
Type Here to Get Search Results !

कर्नाटक निकालाबाबत कोण काय म्हणाले थोडक्यात...


 

  1. थोडक्यात कोण काय म्हणाले, कर्नाटक निकाल ;
    1. काँग्रेस पक्ष कर्नाटकात गरिबांच्या बाजूने उभा राहिला. गरिबांच्या मुद्द्यावरच आम्ही लढलो. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आपण द्वेष किंवा चुकीचे शब्द वापरून ही लढाई लढलो नाही.- राहुल गांधी
    2. आम्ही सामूहिक नेतृत्वातून ही निवडणूक जिंकलो आहोत, असं मल्लिकार्जून खर्गे यांनी म्हटलं आहे.
    3. फोडाफोडी आणि खोक्यांचं राजकारण लोकांना पसंत नाही हे कर्नाटक निवडणुकांच्या निकालातून दिसत आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
    4. लोक भाजपला वैतागले होते. त्यामुळे लिंगायत, वोक्कलिंग आणि इतर सर्व जातीच्या लोकांनी काँग्रेसला मतदान केलं आहे, असं सिद्धरामय्या यांनी म्हटलं आहे.
    5. मोदींनी प्रचार करूनही फारसा फरक पडला नाही - सिद्धरामय्या
    6. पंतप्रधानांपासून तमाम नेत्यांनी प्रयत्न केले, तरीही आम्ही कमी पडलो – बसवराज बोम्मई

Top Post Ad

Below Post Ad

Ads Section